प्रतिनिधी
औरंगाबाद : लग्नाचे आमिष दाखवून एका व्यापाèयाच्या अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याची घटना तांडा बाजार (ता. सिल्लोड) येथे घडली. या प्रकरणी वडोद बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सद्दाम हनिफ मुलतानी (रा.तांडा बाजार) असे अल्पवयीन मुलीस पळवून नेणाèया आरोपीचे नाव आहे. घटनेबाबत पोलिस सूत्रांनी सांगितले की, सद्दाम याचे गावातीलच एका व्यापाèयाच्या अल्पवयीन मुलीवर एकतर्फी प्रेम होते. तो सतत त्या मुलीस भेटण्याचा प्रयत्न करायचा. एक दिवस मुलीची भेट घेऊन त्याने लग्नाचे आमिष दाखवत जवळीक साधली. मंगळवारी संधी मिळताच सद्दाम याने मुलीला लग्नाचे आमिष दाखवून गावातून पळवून नेले. मुलगी घरातून गायब झाल्याचे लक्षात येताच मुलीच्या वडिलाने व अन्य नातेवाईकांनी तिचा शोध घेतला. दरम्यान तिला गावातीलच सद्दाम मुलतानी याने पळवून नेल्याचे समजताच वडिलाने वडोदबाजार पोलिस ठाणे गाठुन तक्रार नोंदविली. यावरून सद्दामच्या विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक पवार करीत आहेत.
औरंगाबाद : लग्नाचे आमिष दाखवून एका व्यापाèयाच्या अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याची घटना तांडा बाजार (ता. सिल्लोड) येथे घडली. या प्रकरणी वडोद बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सद्दाम हनिफ मुलतानी (रा.तांडा बाजार) असे अल्पवयीन मुलीस पळवून नेणाèया आरोपीचे नाव आहे. घटनेबाबत पोलिस सूत्रांनी सांगितले की, सद्दाम याचे गावातीलच एका व्यापाèयाच्या अल्पवयीन मुलीवर एकतर्फी प्रेम होते. तो सतत त्या मुलीस भेटण्याचा प्रयत्न करायचा. एक दिवस मुलीची भेट घेऊन त्याने लग्नाचे आमिष दाखवत जवळीक साधली. मंगळवारी संधी मिळताच सद्दाम याने मुलीला लग्नाचे आमिष दाखवून गावातून पळवून नेले. मुलगी घरातून गायब झाल्याचे लक्षात येताच मुलीच्या वडिलाने व अन्य नातेवाईकांनी तिचा शोध घेतला. दरम्यान तिला गावातीलच सद्दाम मुलतानी याने पळवून नेल्याचे समजताच वडिलाने वडोदबाजार पोलिस ठाणे गाठुन तक्रार नोंदविली. यावरून सद्दामच्या विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक पवार करीत आहेत.