प्रतिनिधी
औरंगाबाद : जीटीएलच्या वतीने जीटीएल कर्मचाèयांच्या पाल्यांसाठी ग्यान ज्योत उपक्रम राबविण्यात येत आहे. कंपनीच्या स्थानिक मनुष्यबळ विकास विभागाच्या वतीने हा उपक्रम राज्यभर राबविला जात आहे.
जीटीएलच्या कार्यालयात कार्यरत असलेल्या कर्मचाèयांच्या पाल्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. सातवीपासून ते पदवीपर्यंतचे शिक्षण घेणारे विद्यार्थी यात सहभागी होऊ शकतात. तसेच शिष्यवृत्तीच्या स्वरुपात त्यांना आर्थिक मदत केली जात आहे. १३८ तंत्रज्ञ आणि सुरक्षारक्षकांच्या मुलांना या उपक्रमामुळे लाभ होणार आहे. भविष्यात असे अनेक उपक्रम शहरात राबविण्याची घोषणा स्थानिक प्रमुख जगदीश चेलारामानी यांनी केली. उपक्रम यशस्वीतेसाठी एच.आर. विभागाचे सत्यरंजन, कैलास शिनगारे, नीलेश देवतालकर, सुधीर काकडे आदींनी परिश्रम घेतले.
औरंगाबाद : जीटीएलच्या वतीने जीटीएल कर्मचाèयांच्या पाल्यांसाठी ग्यान ज्योत उपक्रम राबविण्यात येत आहे. कंपनीच्या स्थानिक मनुष्यबळ विकास विभागाच्या वतीने हा उपक्रम राज्यभर राबविला जात आहे.
जीटीएलच्या कार्यालयात कार्यरत असलेल्या कर्मचाèयांच्या पाल्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. सातवीपासून ते पदवीपर्यंतचे शिक्षण घेणारे विद्यार्थी यात सहभागी होऊ शकतात. तसेच शिष्यवृत्तीच्या स्वरुपात त्यांना आर्थिक मदत केली जात आहे. १३८ तंत्रज्ञ आणि सुरक्षारक्षकांच्या मुलांना या उपक्रमामुळे लाभ होणार आहे. भविष्यात असे अनेक उपक्रम शहरात राबविण्याची घोषणा स्थानिक प्रमुख जगदीश चेलारामानी यांनी केली. उपक्रम यशस्वीतेसाठी एच.आर. विभागाचे सत्यरंजन, कैलास शिनगारे, नीलेश देवतालकर, सुधीर काकडे आदींनी परिश्रम घेतले.